मुंबईसाठी सांडलेले पहिले रक्त मराठीचः उध्दव
Posted on Tuesday, February 02, 2010 by maaybhumi desk
मुंबईच्या रक्षणासाठी सर्वात आधी सांडलेले रक्त हे मराठीच होते असे सांगत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हा मुंबईच्या रक्षणासाठी बलीदान दिलेल्या करकरे, साळस्कर आणि कामटे यांच्या सारख्या शहिदांचा अपमान असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
बिहारच्या दोन दिवसांच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी मुंबईचे रक्षण

हे दखिल वाचाः
मुंबईत कुणाचीही दादागिरी चालणार नाहीः चिदंबरम
जन्माने मराठी असणा-यांनाच नोकरी मिळावीः राज
संघाने आम्हाला अस्मिता शिकवू नयेः उध्दव
मुंबईत उत्तर भारतीयांचे रक्षण संघ करणार
लेबले:
breaking news,
current news,
india,
indian news,
latest news,
maharashtra news,
Mumbai,
shiv sena,
top news

Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मुंबईसाठी सांडलेले पहिले रक्त मराठीचः उध्दव"
Post a Comment