देशभरात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत
Posted on Wednesday, May 26, 2010 by maaybhumi desk
केरळ आणि तमिलनाडुमध्ये तुरळक सरी कोसळल्यामुळे आणि पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड आणि बिहारमध्ये तापमानात काही अंशाची झालेली घसरण वगळता देशभरात सुर्यदेवाने जोरदार तडाखा दाखवला आहे. राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, छत्तीसगढ, गुजरात आणि उत्तर प्रदेशात उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून एकट्या गुजरातमध्ये उष्माघाताने किमान 140 जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये उष्माघाताचा तडाखा बसल्याने सीआरपीएफच्या 3 जवानांचा मृत्यू झाला आहे.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
current news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- शरद पवार नावाचं गारूड
- आयफोन 4 कडून ग्राहकांची साफ निराशा
- विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १० जूनला मतदान
- डॉ. मंदाकिनी आमटे 'वूमन ऑफ द ईयर'
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- शिवराज्याभिषेक सोहळयास केंद्राची मंजुरी
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
indian news
- मी मुंबई बोलतेय...
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
- स्पाईस जेटच्या विमानाचे एमर्जन्सी लँडींग
- भाजपची साथ सोडून गुरूजी कॉंग्रेसकडे!
- ...असा घडला विमानाचा अपघात
- मंगळूरः विमान अपघातातात 163 जणांचा मृत्यू
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh