वर्ल्डकप: भारतीय महिला उपांत्य फेरीत
Posted on Tuesday, May 11, 2010 by maaybhumi desk
सेंट किट्स
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा पुरुष संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची अपेक्षा 'जर...तर'वर असताना भारतीय माहिलांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. श्रीलंकेचा 71 धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक होते.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पूनम राऊन (12) लवकर बाद झाल्यावर सुलक्षणा आणि मिताली यांनी दुसर्या विकेटसाठी 63 चेंडूत 86 धावांची भागेदारी केली. भारताने निर्धारित 20 षटकात तीन गडी गमवित 144 धावा केल्या. त्यानंतर डायना डेव्हिडने 12 धावा देत श्रीलंकेचे चार फलंदाज बाद केले. यामुळे श्रीलंकेला नऊ गडी गमवत 73 धावाच करता आल्या.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
cricket
- England makes slow but steady progress
- या मातीत जन्मल्याचा मला अभिमान- सचिन
- कांगारूंचा पराभव, इंग्लंड टी-20 चॅम्पियन
- महिला T-20 वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
- हस्सीच्या तडाख्याने पाकचा धुव्वा
- मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही
- भारताची सुपर 8 मध्ये धडक
- न्यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
- वेस्टइंडीजची विजयी सुरूवात
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 205 weeks ago
Matrimony in Bangladesh